माणूस : काय झाल भाऊ
आज काळ तुम्ही कविता नाही लिवत
काय झाल ...
कवी :नाही भाऊ ,जिच्या साठी लिहित होतो ,
तिच लग्न झाल 😋😋
माणूस : अरे भाऊ , मग तर तिची आठवण घेउन
कविता अजून छा न बनेल
कवी : भाऊ तू समजला३ नाहीस ,
तिच लग्न माझ्या सोबतच झालंय 😅😅😅😅
=======================================================
आई :बंड्या आज शाळेत काय शिकवले
बंड्या :लिहायला शिकवले
आई :अरे छान ,काय लिहले
बंड्या :काय माहित .....
अजून वाचायला नाही शिकवले .😑😑😑😑😑
0 Comments