सासरेबुवांना बतानी लागते की
मुलीच्या गावाला वादळ झालंय,
ते जावयाला फोन लावतात .
''काय जावई बापू वादळ
काय म्हणतय ?''
जावई :स्वयंपाक करतंय ,
फोन देऊ का .....
===========================================================
साबण ,सनिटायझरच्या जाहिराती 99.99
टक्के किटाणू मेल्या नंतर
भिंगातून राहिलेला एक
किटाणू दाखवतातना.............
तोच कोरोना !!!!!
=================================================================
एक काळ होता
रात्री १२ वाजल्या नंतर
भूतांचाराज्य असायचं,
परंतु WHATSAPP
आणि
FACEBOOK ने तांच्या
रोजगार हिसकाहून घेतलाय .
====================================================================
0 Comments